प्रतिनिधी : जिल्हा पुणे.
सलग दोन वेळा सरपंच झालेल्या अश्विनी राजेंद्र कांचन पाटील, राजेंद्र बबनराव कांचन व आप्पासो बापूराव वाघमोडे व मित्र परिवार यांसकडून आज उरुळी कांचन मधील दत्तवाडी म्हसोबा वस्ती व गोसावी वस्ती मध्ये 300 गरजू लोकांना किराणा वाटप करण्यात आले या वेळी गा वचे रहिवाशी व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थित सदर वाटप सोहळा संपन्न झाला
सलग दोन वेळा सरपंच झालेल्या अश्विनी राजेंद्र कांचन पाटील यांच्या तर्फे गरजूंना किराणा धान्य वाटप संपन्न...